( O r i g i n a l l y w r i t t e n i n K o n k a n i b y K i r a n M h a m b r e ) ह्या सगळ्या राज्याचा सम्राट होऊन आता वर्षे उलटली होती . तिथे सगळ्याना त्याच्या राजेपणाची सवय झाली होती . सर्वाकडून योग्य तो मान सन्मान मिळवत होता . उचीत जरब सगळ्यावर होती . आता हे नेहमीचेच झाले होते . जाल तिथे सगळी कडे त्याचे वर्चस्व सर्वांनी मान्य केले होते . विरोध संपला होता . आणि त्याच बरोबर मात करून विजय मिळवण्याची सवंय संपली होती . कंटाळा - आता आयुष्य म्हणजे कंटाळा होऊ लागले होते . मात नाही तर विजयाचा कै...